Teacher
sakal
जळगाव - एप्रिल संपत आला, तरी जळगाव जिल्ह्यातील ५० टक्के माध्यमिक शिक्षकांचा मार्चचाही पगार अजून झालेला नाही. अतिशय गंभीर बाब आहे. एसआयटी चौकशीच्या, तसेच डिजिटायझेशनच्या नावाखाली शिक्षकांची आर्थिक पिळवणूक शासनाने आता थांबविली पाहिजे, अशा तीव्र भावना व्यक्त होत आहेत.