Water Scarcity : खानदेशातील जलसाठ्यात झपाट्याने घट; गिरणा धरणातील साठा ३१ टक्क्यांवर

जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा केवळ ३१ टक्क्यांवर.
Girana Dam Water

Girana Dam Water

sakal

Updated on

जळगाव - खानदेशातील प्रमुख धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असून सध्या एकूण साठा सुमारे ४५ टक्क्यांवर आला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा केवळ ३१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com