Water Scarcity : जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट होतेय गडद; १३ गावांसाठी २० टँकर, सिंचन प्रकल्पांत ३४ टक्केच साठा

जळगाव जिल्ह्यात काही अंशी तापमानात घसरण झाली असली तरी उष्ण वाऱ्यांसह आर्द्रतेमुळे प्रकल्पामधील जलसाठ्यात कमालीची घट होत आहे.
Jalgaon District Water Scarcity

Jalgaon District Water Scarcity

sakal

Updated on

जळगाव - ‘अल निनो’च्या प्रभावाने यंदा मॉन्सून लांबतोय. दुसरीकडे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल होत चालली आहे. त्यामुळे कूपनलिका, विहिरी आटल्या आहेत. जिल्ह्यात काही अंशी तापमानात घसरण झाली असली तरी उष्ण वाऱ्यांसह आर्द्रतेमुळे प्रकल्पामधील जलसाठ्यात कमालीची घट होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com