Ratnagiri Schools : रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल एक हजारहून अधिक शाळा बंद होणार? काय आहे कारण?

Ratnagiri Schools : शासनाने संचमान्यतेचे सुधारित धोरण गतवर्षी १५ मार्च २०२४ ला जाहीर केले होते; मात्र यावर्षीपासून त्याची प्रत्यक्ष अमंलबजावणी होण्याची शक्यता आहे.
Ratnagiri Schools
Ratnagiri Schoolsesakal
Updated on
Summary

नवीन संचमान्यता धोरणाविरोधात शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या धोरणानुसार समाजशास्त्र पदवीधर उमेदवार हद्दपार होणार आहेत.

रत्नागिरी : संचमान्यतेच्या नवीन धोरणानुसार (New Policy) शिक्षकांची नियुक्ती पटसंख्येच्या आधारे न होता आधार व्हॅलिडच्या संख्येनुसार होत आहे. त्यामुळे हजारो शिक्षक (Teacher) अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे शिवाय नवीन संचमान्यतेमुळे जिल्ह्यातील १ हजार ३०५ शाळा (School) बंद होण्याचा धोका संभावत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com