रूपांतरित कर्जाच्या व्याजाचा लाभ; शेतकऱ्यांच्या खात्यात 2 कोटी 22 लाख जमा, 180 कर्जदारांची पडताळणी

Ratnagiri Farmers : शासनाच्या १२ जानेवारी २०२४ च्या निर्णायानुसार २०१४-१५ या वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठन झालेल्या संपूर्ण व्याज पुढील चार वर्षांवरील ६ टक्के दराने होणारी व्याजमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
Ratnagiri Farmers
Ratnagiri Farmersesakal
Updated on
Summary

या योजनेंतर्गत ४७७ शेतकऱ्यांसाठी सात कोटी ७५ लाख ६ हजार ३३३ रुपये मिळावेत, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आला होता.

रत्नागिरी : फेब्रुवारी व मार्च २०१४ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) रूपांतरित कर्जावर (पुनर्गठित) २०१४-१६ या वर्षाचे संपूर्ण व्याज आणि पुढील चार वर्षांची व्याजमाफी सहा टक्के दराने देण्याचा निर्णय शासनाने २०२४ मधील विधानसभा निवडणुकांपूर्वी (Assembly Elections) घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २९७ शेतकऱ्यांना २ कोटी २२ लाख २३ हजार ५९५ रुपये मिळाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com