

Raigad
esakal
सुनील पाटकर
महाड: मुसळधार पावसामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे तीन महत्त्वाचे घाट व घाट मार्ग बंद झाल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घाटातील वाहतूक लवकर सुरू होण्याची चिन्ह दिसत नसल्याने प्रवाशांना लांब अंतराचा पल्ला करावा लागणार आहे.