Raigad: प्रमुख घाट मार्ग व रस्ते बंद, प्रवाशांची होणार ससेहोलपट

Heavy Rain Forces Closure of Key Ghat Routes: रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे आंबेन्ळी घाट, वरंधा घाट आणि ताम्हिणी घाट हे तीन प्रमुख घाटमार्ग बंद झाले आहेत.
Raigad

Raigad

esakal

Updated on

सुनील पाटकर

महाड: मुसळधार पावसामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे तीन महत्त्वाचे घाट व घाट मार्ग बंद झाल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घाटातील वाहतूक लवकर सुरू होण्याची चिन्ह दिसत नसल्याने प्रवाशांना लांब अंतराचा पल्ला करावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com