Eknath Shinde: कोकणी शेतकऱ्यांचे स्थलांतर रोखणार :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ‘काही ठेकेदार चांगले नाहीत’

Ratnagiri News : बुद्धिमत्तेचा पर्यटन आणि शेती क्षेत्रात उपयोग करून घेतला पाहिजे. येथील शेतकरी रोजगारासाठी दुसरीकडे जाता कामा नये आणि गेलेला पुन्हा आला पाहिजे, असे नियोजन केले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
Eknath Shinde
Eknath ShindeSakal
Updated on

रत्नागिरी : राज्यातील महायुती सरकार स्थगिती सरकार नव्हे, तर समृद्धी आणि प्रगतीचे सरकार आहे. कोकणात बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणात आहे. या बुद्धिमत्तेचा पर्यटन आणि शेती क्षेत्रात उपयोग करून घेतला पाहिजे. येथील शेतकरी रोजगारासाठी दुसरीकडे जाता कामा नये आणि गेलेला पुन्हा आला पाहिजे, असे नियोजन केले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com