

Cashew flowers damaged by persistent fog,
sakal
वैभववाडी : जिल्ह्यात आंबा मोहोर करपल्यानंतर आता काजूचा मोहोर देखील करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काजू उत्पादक देखील हवालदिल झाले आहेत. सततच्या धुक्याचा हा परिणाम मानला जात आहे. मोहोर करपल्याने जिल्ह्यात केवळ २५ टक्केच उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे.