Sindhudurg Farmer : धुक्याचा घाला; काजू मोहोरही करपला बागायतदार चिंतेत; जिल्ह्यात २५ टक्केच उत्पादनाचा अंदाज

Fog Impact on Cashew : सततच्या दाट धुक्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदारांचे स्वप्न करपवले आहे. वैभववाडी तालुक्यासह जिल्ह्यात काजू मोहोर मोठ्या प्रमाणात करपण्यास सुरुवात झाली असून उत्पादन केवळ २० ते २५ टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे.
Cashew flowers damaged by persistent fog,

Cashew flowers damaged by persistent fog,

sakal

Updated on

वैभववाडी : जिल्ह्यात आंबा मोहोर करपल्यानंतर आता काजूचा मोहोर देखील करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काजू उत्पादक देखील हवालदिल झाले आहेत. सततच्या धुक्याचा हा परिणाम मानला जात आहे. मोहोर करपल्याने जिल्ह्यात केवळ २५ टक्केच उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com