Crop Insurance Policy : शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविल्या अन् नीतेश राणेंनी दिलं 'हे' आश्वासन

Guardian Minister Nitesh Rane : विमा निर्धारण समितीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन तज्ज्ञ शेतकऱ्यांचा समावेश करण्याचीही शिफारस केली आहे.
Guardian Minister Nitesh Rane
Guardian Minister Nitesh Raneesakal
Updated on
Summary

सध्याच्या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादक चिंतेत असून, शासनाने तातडीने यावर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी ही या निवेदनात बागायतदार संघटनेने केली आहे.

कणकवली : शेती, बागायतीच्या विमा धोरणात (Crop Insurance Policy) सुधारणा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील आंबा बागायतदार तसेच शेतकऱ्यांनी (Farmers) केली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांना देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com