अन्न कसे खावे, यावर संतांचे मार्गदर्शन

आपल्याकडील ज्ञान इतरांना द्यावे, हे सांगताना समर्थांनी वरील उदाहरण दिले आहे. आपण स्वतः यथेष्ट जेवावे आणि जे उरेल ते गरजूंना वाटावे; पण वाया घालवू नये. अन्न वाया घालवणे हा धर्म नाही. या ठिकाणी समर्थांनी यथेच्छ असे म्हटले नाही तर यथेष्ट असे म्हटले आहे.
Saints offer valuable wisdom on proper eating habits that lead to a balanced and healthy life.
Saints offer valuable wisdom on proper eating habits that lead to a balanced and healthy life.Sakal
Updated on

प्रत्येक प्राण्याला काही मूलभूत गरजा आहेत. त्यातील पहिली गरज ही आहाराची आहे. सर्व प्राणी आहारासाठी धडपडत असतात. श्री वेंकटेश स्तोत्रामध्ये कवी देवांना म्हणतो, ‘पोटासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा’. आपण अन्न मिळवण्यासाठी धडपडत असतो; पण तेच अन्न कसे खावे, याची मात्र आपल्याला कल्पना नसते. संत या विषयी सुद्धा उत्तम मार्गदर्शन करतात.

धनंजय चितळे, चिपळूण

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com