Deepak Kesarkar : शेतकऱ्यांना न्याय देणार का?; केसरकर, कोकणप्रश्‍नी फलोत्पादनमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

Mango-Cashew Crop : कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांवर यावर्षी मोठे संकट कोसळले आहे. हवामान बदल आणि बुरशीजन्य रोगांमुळे आंब्याचा मोहोर काळा पडल्याने ८० ते ९० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Mango blossoms damaged

Mango blossoms damaged

sakal

Updated on

सावंतवाडी : कोकणात आपत्तीमुळे निर्माण झालेला आंबा व काजू नुकसानीचा प्रश्न माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी विधान भवनात उपस्थित केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी आपली लक्षवेधी मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com