Raju Shetti : “सरकार म्हणजे शेतकऱ्यांची सावत्र आई” वेंगुर्ले मेळाव्यात राजू शेट्टींचा संताप; आंबा-काजू बागायतदरांसाठी अडीच हजार कोटींची मागणी

Kokan Formers : कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार मोठ्या संकटात सापडले असताना त्यांच्या मदतीसाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.
farmers leader raju shetti 

farmers leader raju shetti 

sakal 

Updated on

वेंगुर्ले : ‘या देशात उद्योगपतींनी गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे. या बँकांना रिझर्व्ह बँक भांडवल पुरवते आणि रिझर्व्ह बँकेत सामान्य करदात्यांचा पैसा जमा असतो; मग आज कोकणातील शेतकऱ्यांवर संकट आले आहे, तेव्हा सरकार त्यांच्या पाठीशी का उभे राहत नाही? येथील शेतकऱ्याला सावरण्यासाठी केवळ अडीच हजार कोटींच्या तरतुदीची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com