Mumbai-Goa Highway : 'मुंबई-गोवा महामार्गावरील काम अत्यंत संथ गतीने'; वांद्री गावात अपघातांचे प्रमाण वाढले

Ratnagiri News : ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन आणि कंत्राटदार यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अपुरे सुरक्षा उपाय आणि योग्य नियोजनाचा अभाव यामुळे काम पूर्ण होण्याऐवजी धोका वाढत आहे.
Road hazard in Vandri: Slow highway work causes accident spike on Mumbai-Goa route
Road hazard in Vandri: Slow highway work causes accident spike on Mumbai-Goa routeSakal
Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील वांद्री गावात मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या कामाच्या धिम्या आणि असुरक्षित पद्धतीमुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. मातीचे उत्खनन करताना ती माती पूर्ण रस्त्यावर साचल्यामुळे रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com