Amba Ghat : मिऱ्या-नागपूर महामार्गामुळे आंबाघाटातून यंदाही प्रवास ठरणार धोकादायक! दरड कोसळण्याची भीती, पर्यायी मार्ग आहे?

Mirya-Nagpur Highway : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे मुर्शी ते आंबाघाट रस्ता सुमारे २० किलोमीटरचा आहे. तीन वर्षांपूर्वीच अतिवृष्टीमुळे हा घाट काही ठिकाणी खचण्याचे प्रकार झाले होते.
Mirya-Nagpur Highway
Mirya-Nagpur Highwayesakal
Updated on

साखरपा : मिऱ्या-नागपूर महामार्गामुळे (Mirya-Nagpur Highway) आंबाघाट हा वाहतुकीस यंदाही अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. ठिकठिकाणी साचलेला चिखल, खड्ड्यांमुळे चाळण झालेला रस्ता आणि खोदकामामुळे दरड कोसळण्याची भीती यामुळे महामार्गावरून प्रवास हा धोकादायक ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com