Raigad Rain Update: रायगड जिल्ह्यात मुसळधार! 'पुराच्या पाण्यात अडकलेल्या 30 नागरिकांची सुटका'; पहाटे 3 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन

Flood Havoc in Raigad, Maharashtra: रात्री पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागल्यामुळे पोलीस प्रशासनाने सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या(SVRSS) घटनास्थळी पाचारण केले. रात्री साडेअकराच्या सुमारास बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
Rescue teams saved 30 citizens trapped in floodwaters during heavy rains in Raigad; operation continued till 3 AM.”
Rescue teams saved 30 citizens trapped in floodwaters during heavy rains in Raigad; operation continued till 3 AM.”Sakal
Updated on

-अमित गवळे

पाली: मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे सोमवारी (ता. 18) रात्री माणगाव तालुक्यातील खांदाड आदिवासीवाडी पाण्याने वेढली गेली. स्थानिक प्रशासन, पोलीस व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमने या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 30 नागरिकांची सुखरूप सुटका केली. मंगळवारी (ता. 19) पहाटे 3 वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com