Raigad Fort Issues Monsoon Safety Advisory
esakal
अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत मानले जाते. त्यामुळे वर्षभर, विशेषतः पावसाळ्यातही, उन्हा-पावसाची पर्वा न करता हजारो शिवप्रेमी आणि पर्यटक रायगड किल्ल्यावर महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. रायगडाचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिवरायांप्रती असलेली श्रद्धा यामुळे गडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत (Raigad Fort trekking safety tips) असते.