Ratnagiri Weather Alert : रत्नागिरीत तीन दिवस यलो अलर्ट; विजाही चमकण्याची शक्यता, 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाहणार वारे

Ratnagiri Weather Alert : ताशी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेले दोन दिवस जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
Ratnagiri Weather Alert
Ratnagiri Weather Alertesakal
Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यात वळवाच्या पावसाचा जोर १८ मेपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने या कालावधीत यलो अलर्ट (Ratnagiri Weather Update) जारी केला आहे. जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वीजाही चमकण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com