Pali News : गावात पाणी शिरल्याने शाळेतून घरी परतणारे लहान विद्यार्थी वाटेत अडकले

अतिवृष्टीमुळे माणगाव तालुक्यातील भिरा धरणाची धोक्याची पाणी पातळी वाढल्यामुळे गुरुवारी (ता. 19) धरणाचे दरवाजे उघडण्यात आले.
Pali School Children
Pali School Childrensakal
Updated on

पाली - अतिवृष्टीमुळे माणगाव तालुक्यातील भिरा धरणाची धोक्याची पाणी पातळी वाढल्यामुळे गुरुवारी (ता. 19) धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. परिणामी मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड जवळील गोवे गावात पाणी शिरले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com