रत्नागिरी-फुले
केवळ फोटो-
श्रावणमासात कोकणातील कातळसडे रानफुलांनी बहरले
-rat8p16.jpg, rat8p17.jpg, rat8p18.jpg, rat8p19.jpg-
25N83015, 25N83016, 25N83017, P25N83018
रत्नागिरी ः पावसाळ्यात कोकणचे निसर्गसौंदर्य अधिकच खुलून जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील कातळसडे रानफुलांनी बहरून गेले आहेत. जिल्ह्यातील सापुचेतळे (ता. लांजा) भागातील कातळसड्यांवर तिरड्याची रानफुले, कारवी, टोपली कारवी, निळपुष्पी, सडसडी, सोनकी, जांभळीपुष्पी, सोनतळ आदी रानफुलांनी कातळसड्यांवर रंगबेरंगी पांघरून घातल्याचा आभास होतो. श्रावणमासात विविध सणांमध्ये या रानफुलांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अनेक रानफुले औषधीदेखील आहेत. त्यामुळे कातळसडे अत्यंत संवेदनशील परिसंस्था आहेत. बेसुमार चिरेखाणींमुळे या रानफुलांच्या नैसर्गिक अधिवासावर धोका निर्माण होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.