केवळ फोटो-पावसाचा कहर
पावसाचा कहर...
रत्नागिरी ः सतत कोसळणाऱ्या पावसाने कहर केला. यामध्ये शेती, आंबा, काजू, मासेमारी यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील चिंचखरी येथे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेले भातपिक पाण्याच्या पावसात गेले. कापून ठेवलेले भातदेखील पाण्यात बुडाल्याने शेतकरीराजाचे न भरून निघणारे मोठे नुकसान झाले.
rat1p12.jpg-
P25O01779
चिंचखरी येथे कापून ठेवलेले भात पिक पावसात भिजले.
rat1p13.jpg-
25O01780
शेतातील भाताच्या अडवीभोवती साचलेले पाणी.
rat1p14.jpg-
P25O01781
पावसामुळे पाण्यात बुडालेले भात.
rat1p15.jpg-
P25O01782
कापलेले भातपीक पाण्यावर तरंगत आहे.
rat1p16.jpg-
P25O01783
आडवी झालेली भातशेती.
-rat1p10.jpg,
P25O01772,
लांजा ः भातकापणीची कामे अंतिम टप्प्यात असताना पावसाने दणका दिल्यामुळे लांजा तालुक्यातील आरगावमध्ये कापलेलं भात प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवण्याची वेळ आली आहे.
rat1p11.jpg-
25O01773
पावसामध्ये छत्रीचा आधार घेत शेतकरी भाताचा पेंढा रचून ठेवत आहेत. या पावसामुळे पेंढा कुजून जाण्याची शक्यता आहे. या परिसरामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे केले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

