

World Otter Day Special: The Harsh Survival Battle of Otters in Raigad’s Polluted Rivers
Sakal
पाली : मानवाने नद्यांमध्ये केलेले प्रदूषण, वाढते नागरीकरण आणि नैसर्गिक अधिवासावर झालेली अतिक्रमणे या सर्व प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत रायगड जिल्ह्यातील नद्यांमध्ये 'पाणमांजरांनी' आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.