Otters Survival: मानवी प्रदूषणाशी झुंजत रायगडच्या नद्यांमध्ये 'पाणमांजरांचा' अस्तित्व संघर्ष; पर्यावरण संतुलनासाठी या लाजाळू प्राण्याचे महत्व अबाधित

रायगडच्या काळ, सावित्री, कुंडलिका, अंबा व उल्हास नद्यांतील पाणमांजरांचे अस्तित्व मानवी प्रदूषण, रासायनिक सांडपाणी व अधिवास नष्ट होण्याच्या धोक्यात; नदीच्या आरोग्याचा ‘इंडिकेटर’ असलेल्या या जलचरांच्या संवर्धनासाठी तातडीची उपाययोजना आवश्यक
World Otter Day Special: The Harsh Survival Battle of Otters in Raigad’s Polluted Rivers

World Otter Day Special: The Harsh Survival Battle of Otters in Raigad’s Polluted Rivers

Sakal

Updated on

पाली : मानवाने नद्यांमध्ये केलेले प्रदूषण, वाढते नागरीकरण आणि नैसर्गिक अधिवासावर झालेली अतिक्रमणे या सर्व प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत रायगड जिल्ह्यातील नद्यांमध्ये 'पाणमांजरांनी' आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com