

Gautam Gambhir
sakal
अहमदाबाद : पराभूत होण्याची भीती बाळगली, तर विजय कधीच मिळवू शकत नाही. तसेच संघात वैयक्तिक विक्रम नव्हे, तर करंडकासाठीच खेळण्याला प्रधान्य आहे, हेच प्रशिक्षक म्हणून आपला मंत्र आहे, असे स्पष्ट मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केले.