

ICC Travel
sakal
नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू झलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतात सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेवर याचा थेट परिणाम होणार नसला तरी स्पर्धेशी संबंधित असलेल्यांच्या दुबईमार्गे परतीच्या प्रवासाची पर्यायी व्यवस्था करण्यास आयसीसीने विचार सुरू केला आहे.