

IND vs ENG ODI
esakal
बर्मिंगहॅम : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघावर इंग्लंडमधील टी-२० मालिकेत पराभवाची नामुष्की ओढवली. आता येत्या १४ जुलैपासून भारत-इंग्लंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका रंगणार आहे.
भारतीय संघामध्ये या मालिकेसाठी विराट कोहली, रोहित शर्मा या अनुभवी खेळाडूंचा समावेश असणार आहे. याच कारणामुळे टीम इंडियाच्या आशा उंचावल्या आहेत.