

Mithun Manhas
sakal
हुबळी : जय शहा हे ज्या वेळी बीसीसीआयचे सचिव होते, त्या वेळी ते जम्मूमध्ये आले, त्यांनी येथील परिस्थिती पाहिली आणि येथील क्रिकेट परिस्थितीत बदल घडवण्यास सुरुवात केली. चांगल्या सुविधा मिळू लागल्या, अशी माहिती बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी दिली.