IND vs PAK: भारताविरुद्धचा सामना चांगल्या वातावरणात व्हावा : सलमान आघा

Salman Agha: पाक कर्णधार सलमान आघा म्हणाले, भारतविरुद्ध सामना भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा असून, चांगल्या वातावरणात खेळणे आवश्‍यक आहे. फिरकी गोलंदाजी, सलामीवीरांची आक्रमकता आणि अनुभवाचा फायदा संघाला होईल, असे त्यांनी सामन्याअगोदर स्पष्ट केले.
IND vs PAK

IND vs PAK

sakal

Updated on

कोलंबो : भारताविरुद्धचा सामना म्हणजे दडपण तर असणारच. दोनही संघांसाठी हा सामना मोठा असतो. दोनही बाजूच्या प्रेक्षकांसाठी हा सामना मोलाचा असतो, कारण सगळ्यांच्या भावना यात सामन्यात गुंतलेल्या असतात, तरीही हा सामना चांगल्या वातावरणात खेळला जावा, अशी माझी अगोदर इच्छा होती आणि अजूनही आहे, असे मत पाक कर्णधार सलमान आघा याने उद्याच्या सामन्याअगोदर सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com