

IND vs PAK
sakal
कोलंबो : भारताविरुद्धचा सामना म्हणजे दडपण तर असणारच. दोनही संघांसाठी हा सामना मोठा असतो. दोनही बाजूच्या प्रेक्षकांसाठी हा सामना मोलाचा असतो, कारण सगळ्यांच्या भावना यात सामन्यात गुंतलेल्या असतात, तरीही हा सामना चांगल्या वातावरणात खेळला जावा, अशी माझी अगोदर इच्छा होती आणि अजूनही आहे, असे मत पाक कर्णधार सलमान आघा याने उद्याच्या सामन्याअगोदर सांगितले.