Sourav Ganguly : विराट कोहली, रोहित शर्माचा एकदिवसीय विश्‍वकरंडकाचा मार्ग खडतर; भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे मत

virat kohli and rohit sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मांनी टी-२० व कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी २०२७ विश्वचषकापर्यंत त्यांचा प्रवास सोपा नाही, असे सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणाची तयारी दर्शवत त्यांनी राजकारणाला नकार दिला.
Sourav Ganguly
Sourav Ganguly sakal
Updated on

कोलकाता : विराट कोहली व रोहित शर्मा यांनी टी-२० व कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र हे दोनही खेळाडू खेळत राहणार आहेत. २०२७मधील एकदिवसीय विश्‍वकरंडक खेळण्याची इच्छा असली तरी दोन्ही अनुभवी क्रिकेटपटूंचा मार्ग खडतर असणार आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com