'अशाप्रकारे हरत असू तर या यांना कायम ठेवायचे का ?' सुनिल गावस्कर भारतीय कोचिंग स्टाफवर बरसले

Border Gavaskar Trophy : बॉर्डर गावस्कर मालकेत १० वर्षांपासून असलेले वर्चस्व भारताने आज गमावल्यानंतर सुनिल गासस्करांनी खेळाडूंसोबतच प्रशिक्षकांच्या कामावर देखील प्रश्न उपस्थित केला.
sunil Gavaskar Raised question on coaching staff
sunil Gavaskar Raised question on coaching staff esakal
Updated on

Sunil Gavaskar Raised Question on Coaching Staff Work : भारताने १० वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवरील वर्चस्व गमावले. भारताला ३-१ ने पराभूत करत ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारतीय फलंदाजांच्या मालिकेतील खराब कामगिरीनंतर अनेकांनी भारतीय खेळाडूंचे कान टोचले. माजी कसोटीपटू सुनील गावस्कर व माजी खेळाडू इरफान पठाण यांनी 'देशांतर्गत क्रिकेट न खेळणे हे भारताच्या पराभवामागील मुख्य कारण असल्याचे सांगितले. त्याचबरोबर गावस्करांनी भारतीय कोचिंग स्टाफच्या कामावर देखील प्रश्न उपस्थित केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com