Champions Trophy विजेत्यांची मुंबईत नसणार विजयी मिरवणूक! रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, गौतम गंभीर आपापल्या शहरात दाखल

Why no bus parade, celebrations? जुलै महिन्याच्या अखेरीस बार्बाडोसमध्ये टी-२० विश्वकरंडक जिंकल्यानंतर ४ जुलै रोजी मुंबईत रोहित शर्माच्या भारतीय संघाचे मुंबईत अभूतपूर्व स्वागत झाले होते.
Why no bus parade, celebrations after India’s Champions Trophy triumph
Why no bus parade, celebrations after India’s Champions Trophy triumphesakal
Updated on

मुंबई, ता. १० ः न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर रोहित शर्माच्या संघाने चॅम्पियन्स करंडक काल रविवारी उंचावला आणि पुन्हा एकदा मुंबईत तशीच विजयी मिरवणूक निघणार का, याची चर्चा सुरू झाली, परंतु या वेळी चॅम्पियन्स विजेत्या या संघाची विजयी मिरवणूक नसणार असल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com