U19 Asia Cup : केवळ 106 धावा करुनही भारताने जिंकली फायनल!

India lost against Bangladesh in U19 Asia Cup finals
India lost against Bangladesh in U19 Asia Cup finals
Updated on

कोलंबो : भारतीय संघाने 19 वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध झालेल्या अतिंम सामन्यात केवळ 106 धावा केल्या आणि तरीही अंतिम सामन्यात विजय मिळवला. 

106 धावांचा पाठलाग करताना बांगलेदशचीही अवस्था वाईट झाली. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्याचा मुलगा असलेल्या अर्थव अंकोळेकरने पाच फलंदाजांना माघारी धाडले तर राजस्थानचा मध्यमगती गोलंदाज आकाश सिंगने  तीन फलंदाजांना बाद करत संघाचा विजयाचा मार्ग मोकळा केला.   

उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे गटातील अव्वल भारत आणि बांगलादेश यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताला केवळ 106 धावा करता आल्या. तरीही भारताने बांगलादेशविरुद्ध 33व्या षटकातच विजय मिळवला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com