

Sports News
esakal
नवी दिल्ली: भारताला सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वकरंडक जिंकून देण्यात सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून पराक्रमी कामगिरी केली, परंतु फलंदाज म्हणून तो सातत्याने अपयशी ठरत आहे. २०२८ मधील ऑलिंपिक स्पर्धेत तो संघात असणार की नाही, यासाठी त्याचे भवितव्य जून-जुलै महिन्यात ठरू शकेल.