संवादु तोची दशनु

संवाद केवळ वाक्चातुर्याने साधला जात नाही, तर त्यासाठी समतेचा आणि निष्कपटतेचा भाव आवश्यक असतो, असे माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा आधार घेत डॉ. यशोधन साखरे यांनी मांडले आहे.
Saint Dnyaneshwar’s Metaphor of Lord Ganesha’s Tusk

Saint Dnyaneshwar’s Metaphor of Lord Ganesha’s Tusk

Sakal

Updated on

डॉ. यशोधन साखरे

आळंदी

रोजच्या जीवनामध्ये अनेकदा वाद-विवादास सामोरे जावे लागते. तो कधी कौटुंबिक पातळीवरचा, तर कधी दोन देशांमधील म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असतो. या वाद-विवादाचे कारण कधी कधी परिस्थिती असते, मात्र अनेकदा संवादाचा अभाव अथवा किंवा चुकीच्या पद्धतीने साधला गेलेला संवाद हा वाद-विवादांच्या मागचे कारण असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com