Love Advice: नात्यात गोडवा टिकवायचा आहे? भांडणानंतर अशा पद्धतीने करा सुरुवात

Relationship Tips: भांडणानंतर नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी काय करावं हे जाणून घेऊया.
Relationship Tips:
Relationship Tips:Sakal
Updated on

how to reconnect with your partner after a fight: कोणत्याही नात्यात मतभेद होणे सामान्य आहे. परंतु भांडणानंतर सर्वात पहिले कोण बोलणार यावरून अनेकदा नवीन भांडण सुरू होतं. भांडणानंतर दोन व्यक्तींना पॅचअप करायचा असतो, पण त्यांना दुसऱ्या व्यक्तीने आधी त्यांच्याशी बोलावे किंवा त्यांना समजून घ्यावे असे देखील वाटते. जेव्हा हे घडत नाही तेव्हा मतभेद वाढतात. नात्यात दूरावा वाढत जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com