Kharmas Restrictions: खरमास संपला तरी विवाह-गृहप्रवेशावर निर्बंध का? जाणून घ्या कारण

Kharmas and Its Significance: खरमास २०२६ आता संपला असून सुर्यदेव मकर राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंडन, नामकरण तसेच इतर सर्व शुभ कार्ये सुरू होऊ शकतात. मात्र विवाह आणि गृह्प्रवेशासाठी शुभ मुहूर्त अद्याप उपलब्ध नाहीत. काय आहे यामागचं कारण जाणून घेऊया
Kharmas and Its Significance

Kharmas and Its Significance

esakal

Updated on

Traditional Beliefs Behind Kharmas Restrictions: खरमास २०२६ आता संपला असून सुर्यदेव मकर राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंडन, नामकरण तसेच इतर काही शुभ कार्ये सुरू होऊ शकतात. मात्र विवाह आणि गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त आद्यप उपलब्ध नाहीत. यामागे मुख्य कारण म्हणजे शुक्र ग्रह सध्या अस्त अवस्थेत असल्याने मांगलिक कार्ये पूर्णपणे शुभ मानली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com