सौम्य; पण ठाम संवाद

शांत आणि संयमी स्वर : ओरडून नाही, तर शांतपणे बोलल्याने तुमचं बोलणं अधिक परिणामकारक वाटतं.
Communication Matters
Communication Matters Sakal
Updated on

अश्‍विनी आपटे- खुर्जेकर

मैत्रिणींनो, तुम्ही हे कधी अनुभवलंय का, की तुम्ही अगदी मनापासून चांगुलपणानं कोणालातरी काहीतरी सांगायला गेलात; पण त्यातून गैरसमजच निर्माण झाले. एखादा प्रश्न विचारताना आपल्या बोलण्याच्या स्वराला थोडीशी धार आली, तर त्यामुळे आपण चिडून बोलतोय अथवा आपण समोरच्याला दोष देतोय असं समोरच्याला वाटतं. एखादी गोष्ट ठामपणे सांगितली, तर लोकांना ती आपल्या बोलण्यातली आक्रमकता वाटते. कधी गैरसमज होऊ नये म्हणून आपण सौम्य आणि संयम आणि बोललो, तर ती लोकांना उदासीनता वाटू शकते...पण म्हणजे नक्की काय चुकतंय?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com