Mumbai News : दोन हजार कोटींचा नफा; तरीही साडेसात हजार कोटी द्या! सीमा नाके बंद करण्यावरून ‘अदानी’ची अजब मागणी

परिवहन विभागाने राज्यातील सर्व सीमा नाके बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अदानींच्या कंपनीने परिवहन विभागाकडे नुकसान भरपाई म्हणून सुमारे ७,५०० कोटींची केली मागणी.
toll naka

toll naka

sakal

Updated on

मुंबई - कालबाह्य ठरलेले व वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करणारे राज्य सीमा तपासणी नाके देशातील १८ राज्यांनी बंद केल्यानंतर राज्याच्या परिवहन विभागानेही राज्यातील सर्व २२ सीमा नाके बंद करण्याचा प्रस्ताव मे महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com