

मुंबई : ‘‘मुघलांप्रमाणे महाराष्ट्र लुटण्याची भाजपची मानसिकता आहे. या मानसिकतेमधूनच ते छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत आहेत,’’ अशी टीका शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यातील भाषणावर केली आहे.