grampanchyat
sakal
महाराष्ट्र बातम्या
New Grampanchyat : राज्यात या वर्षी १०४ नवीन ग्रामपंचायतींना मंजुरी
तांड्यांच्या विकासाचा वनवास संपला! १०४ नवीन ग्रामपंचायतींच्या निर्मितीवर शिक्कामोर्तब
मुंबई - ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने गेल्या आठ महिन्यांत १०४ नवीन ग्रामपंचायतींच्या निर्मितीवर शिक्कामोर्तब केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये ४८ तांडा-वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
