AI technology In Agriculture : शेती सुधारण्यासाठी राज्याची ‘एआय’ योजना; तंत्रज्ञान देण्याची दोन हजार स्टार्टअप कंपन्यांची तयारी

राज्यातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
AI Revolution in Maharashtra Agriculture

AI Revolution in Maharashtra Agriculture

sakal

Updated on

मुंबई - राज्यातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून, यासाठी मुंबईत विशेष ‘ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र’ स्थापन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com