Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Heatwave Alert Issued for Mumbai and North Konkan: मंगळवार, दि. ३ मार्च २०२६ रोजी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला पाठोपाठ अमरावती येथे ३८.२ अंश सेल्सिअस वर्धा येथे ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Vidarbha temperature

Vidarbha temperature

esakal

Updated on

Maharashtra Weather Update: मागच्या आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये उन्हाची तीव्रता वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते सामसुम दिसत आहेत. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे विदर्भातील तापमान उष्ण झाल्याचं दिसून येतंय. मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला देशात सर्वांत उष्ण ठरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com