Shivaji Maharaj: राहुल सोलापूरकरांचे शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य पण छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून कसे सुटले? REAL STORY काय?

The Imprisonment of Shivaji Maharaj in Agra: छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या बुद्धिमत्ता पराक्रमासाठी प्रसिद्ध होते. त्यांचे आग्र्याहून सुटकेचे साहस म्हणजे भारतीय इतिहासातील एक अनोखे प्रकरण आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj’s daring escape from Agra using strategic planning and disguises remains one of the greatest feats in Indian history. esakal
Updated on

राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, असे वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com