Cold Wave: शेतकऱ्यांच्या गुरांना लागते थंडी! 'असा' करा बचाव, पशुसंवर्धन विभागाने सांगितले उपाय

थंडीचा सर्वाधिक धोका हा नवजात वासरे, आजारी पशुधन तसेच श्वसन संस्थेचे विकार असलेले पशुधन, दुभते आणि अशक्त पशुधनाला जाणवतो. याकाळात पुरेसा चारा उपलब्ध करून ठेवला पाहिजे. त्याचबरोबर उबदार वातावरणातून थंड ठिकाणी जनावराला घेऊन जाण्याचे पशुपालकांनी टाकण्याची गरज आहे.
Cold Wave: शेतकऱ्यांच्या गुरांना लागते थंडी! 
'असा' करा बचाव, पशुसंवर्धन विभागाने सांगितले उपाय
Updated on

पुणे: वातावरणात थंडी पुन्हा एकदा जाणवू लागली आहे, पशुधनाचे थंडीमुळे परिणाम होतो. पशुधनाची थंडीपासून संरक्षण करण्यासाठी निवारा चारही बाजूंनी आच्छादित केला पाहिजे. त्याचबरोबर पुरेसा सूर्यप्रकाश न येणाऱ्या गोठ्यात कृत्रिम ऊष्णतेची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com