Maharashtra Politics : कृषिमंत्र्यांची हकालपट्टी करावी : हर्षवर्धन सपकाळ

Agriculture Minister : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांविषयी माणिकराव कोकाटे यांच्या असंवेदनशील विधानावर टीका केली असून, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSakal
Updated on

मुंबई : शेतकऱ्यांचा अपमान करण्याची एकही संधी भाजपच्या नेतृत्वाखालील युती सरकार सोडत नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्यानंतर आता कृषिमंत्र्यांनी कर्जमाफीचे काय करता? लग्न, साखरपुडे करता; शेतीत गुंतवता का, असा अजब प्रश्‍न विचारून पुन्हा शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com