

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठी भाषा, मराठी माध्यमांच्या शाळा खूप मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेल्या आहेत. असंख्य शाळा सरकार काही धनदांडग्यांना देऊन टाकण्याच्या विचारात असल्याने मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व पुसले जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.