Dr.Manmohan Singh : मनमोहनसिंग यांना ‘भारतरत्न’ द्यायला हवा..! : शिवराज पाटील

Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहनसिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी केली. त्यांनी देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
Dr.Manmohan Singh
Dr.Manmohan SinghSakal
Updated on

लातूर : दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारताची सेवा केली. विकास साधला. त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान देण्याची मागणी होत आहे. आजवर ज्यांना-ज्यांना ‘भारतरत्न’ मिळाला, त्याच ताकदीचे मनमोहनसिंग होते. त्यामुळे त्यांना ‘भारतरत्न’ देण्याचा निर्णय केंद्राने घेतला तर तो योग्यच ठरेल,’’ असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com