Group Farming : पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी २५ गटांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी; गटशेतीला पुन्हा चालना देणार : मुख्यमंत्री

Maharashtra Government : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गटशेतीला चालना देण्यासाठी मोठ्या चळवळीची घोषणा केली आहे. या उपक्रमात राज्यस्तरीय चळवळीत सहभागी २५ गटांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
Group Farming
Group Farming Sakal
Updated on

पुणे : राज्यात २०१४ नंतर सरकार सत्तेत आल्यावर गटशेतीला पुढे नेण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठी मदत केली होती. परंतु २०१९ नंतर त्याचे काम काही प्रमाणात  थांबले होते. मात्र आता गटशेतीला पुन्हा चालना देण्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान कार्यक्रमप्रसंगी फाउंडेशनच्या राज्यस्तरीय चळवळीत सहभागी २५ गटांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा या वेळी त्यांनी केली.  

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com