
नागपूर : ‘‘भाजप हा जनतेचा लोकतांत्रिक पक्ष आहे. पक्षावरील विश्वासामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. संघटना आणि जनतेमुळेच सत्ता मिळाली आहे. संघटना ही जनता आणि सरकार यांच्या मधील दुवा म्हणून काम करत असते,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.