

Anjali Damania: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत. याचं कारण खून आणि खंडणी प्रकरणातले आरोपी हे मुंडेंच्या जवळचे आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या इतरही गैरव्यवहाराचे प्रकरणं बाहेर काढले जात आहेत. या माध्यमातून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे.