Maharashtra Farmers: पीकविमा योजनेत डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक, चार प्रमुख बदल; फसवणूक केल्यास ५ वर्षे कोणताच लाभ नाही

Digital Crop Survey Made Mandatory Under PM Crop Insurance Scheme: पीक विमा अर्जातील चुकीची माहिती किंवा फसवणूक आढळल्यास शेतकऱ्यांना पाच वर्षे सरकारी कृषी योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
Maharashtra Farmers

Maharashtra Farmers

esakal

Updated on

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेल्या या वर्षाच्या सुधारित पंतप्रधान पीकविमा योजनेत यंदापासून ‘डिजिटल पीक सर्वेक्षण’ बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, विमा अर्ज भरतानाची नोंद आणि डिजिटल सर्वेक्षणातील पीक यांमध्ये तफावत आढळल्यास, डिजिटल सर्वेक्षणातील नोंदच अंतिम मानली जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com