
सांगली : ‘‘शिक्षणाने माणूस सुशिक्षित होत नाही. पूर्वी शिक्षणाविनाही जीवनोपयोगी कामे व्हायची. शिकलो म्हणून सुशिक्षितपणा येतो, हा अपसमज आहे,’’ असे स्पष्ट मत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी शनिवारी व्यक्त केले.